Tuesday, April 5, 2016

हजरजबाबी कालीदास

भोजराजाच्या पदरी असलेला कालीदास हा जसा अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होता तसाच तो प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नाला पटकन चपलख उत्तर देऊन, त्याला निरुत्तर करण्यात पटाईत होता.
या कालीदासाचा एका कलावंतीणीवर अतिशय लोभ होता. तिचं नृत्य व गायन ऎकण्यासाठी तो बहुतेक दररोज तिच्याकडे जाई.एकदा सकाळी तो तिच्या घरावरुन जात असता तिन त्याला हाक मारली व त्याला बाजारातून चांगलासा मासा घेऊन येण्याची विनंती केली. तिला नाराज करणं जिवावर आल्यामुळं, त्यानं तिच्याकडून पिशवी घेतली आणि बाजाराची वाट धरली.
मासळीबाजारात मासे घेऊन बसलेल्या एका कोळ्याकडून एक ताजा मासा विकत घेऊन त्याने त्याच्याकडून त्या माशाचे सोयिस्कर खंड करुन घेतले. मग ते तुकडे त्या कोळ्याला पिशवीत घालायला सांगून, तो ती पिशवी हाती घेऊन कलावंतिणीच्या घराकडे जाऊ लागला.
कालीदासावर आतून जळणार्‍या एका माणसाने त्याच्या हातातली माशाच्या रक्तानं भरलेली ती पिशवी पाहून त्याला मुद्दाम विचारलं, ‘काय हो कवीराज ? थैलीत काय आहे?’
कालीदास : थैलीत रामायण आहे.
चौकस गृहस्थ : मग पिशवी ओली का दिसते?
कालीदास : रामायणासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवलेला असताना, ती त्या रसांमुळे भिजून गेल्याशिवाय कशी राहील?
चौकस गृहस्थ : पण मग रक्ताचे डाग का पडले आहेत त्या पिशवीला ?
कालीदास : राम-रावण युध्दात जे राक्षस मारले गेले, त्यांच्या रक्ताचे आहेत ते डाग.
चौकस गृहस्थ : तेही एक वेळ मान्य करायला हरकत नाही; पण घाण कसली सुटली आहे ?
कालीदास : राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांची.
कालीदासानं दिलेली उत्तर ऎकून अधिक प्रश्न विचारून, आपली आधिक शोभा करुन घेण्याऎवजी निघून गेलेलं बरं, असा विचार त्या खवचट गृहस्थानं केला आणि त्याने आपला रस्ता सुधारला.

दोहे | रसखान के दोहे (काव्य)

दोहे | रसखान के दोहे (काव्य) 




रचनाकार: रसखान | Raskhan
प्रेम प्रेम सब कोउ कहत, प्रेम न जानत कोइ।
जो जन जानै प्रेम तो, मरै जगत क्यों रोइ॥
कमल तंतु सो छीन अरु, कठिन खड़ग की धार।
अति सूधो टढ़ौ बहुरि, प्रेमपंथ अनिवार॥
बिन गुन जोबन रूप धन, बिन स्वारथ हित जानि।
सुद्ध कामना ते रहित, प्रेम सकल रसखानि॥
प्रेम अगम अनुपम अमित, सागर सरिस बखान।
जो आवत एहि ढिग बहुरि, जात नाहिं रसखान॥
अति सूक्ष्म कोमल अतिहि, अति पतरौ अति दूर।
प्रेम कठिन सब ते सदा, नित इकरस भरपूर॥
भले वृथा करि पचि मरौ, ज्ञान गरूर बढ़ाय।
बिना प्रेम फीको सबै, कोटिन कियो उपाय॥
दंपति सुख अरु विषय रस, पूजा निष्ठा ध्यान।
इन हे परे बखानिये, सुद्ध प्रेम रसखान॥
प्रेम रूप दर्पण अहे, रचै अजूबो खेल।
या में अपनो रूप कछु, लखि परिहै अनमेल॥
हरि के सब आधीन पै, हरी प्रेम आधीन।
याही ते हरि आपु ही, याहि बड़प्पन दीन॥

Sunday, April 3, 2016

जौक

 😜😜😜😜
बॉस – आपकी शादी हो गयी?
सरदार – हाँ जी, १ लड़की से हुई है,

बॉस – शादी तो लड़कीसे ही होती है,

सरदार – ना जी मेरी बहन कि तो लड़के से हुई थी !😇😇😇😇

Friday, April 1, 2016

बर्याच वेळा आपल्याला असे वाटते कि,
जगात मलाच जास्त दुःख आहे...
हे दुःख, हा ञास माझ्याच वाट्याला का?
हे भोग मलाच का भोगावे लागतात...
अशा लोकांसाठी
एक सहल...
एक दिवसाची...
.
.
सकाळी लवकर उठा
आणि बाहेर फिरायला जा...
तुम्हाला काही मान्यवर मंडळी 🏃🏃🏃🏃
पळताना 🏃🏃 दिसतील
त्यांना विचारा
का पळताय...
तर
पोट कमी करायला...
कारण अनेक आजार झालेत म्हणून...
यानंतर
शेजारच्या एखाद्या हाँस्पिटल मधे जा...
तिथे गरीब श्रीमंत
पडलेल्या चेहरा करून बसलेले दिसतील...
यानंतर
मंदीरात जा...
जाताना गरीब भिकारी तुमच्या कडे भिक मागतील
आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भिक
मागताना दिसतील...
यानंतर
रेशनिंग, बील, फी भरणार्याच्या रांगा बघा...
पैसा असूनही काही तरी घेण्यासाठी
आसुसलेले लोक दिसतील...
यानंतर
एखाद्या अनाथाश्रमात जा...
लहानपणीच जवळचे सोडून गेल्याने
प्रेमासाठी भुकेले चेहरे दिसतील...
यानंतर
अपंगाच्या आश्रमात जा...
स्वतःचा एखादा अवयव शिवाय
जगणारे भेटतील...
यानंतर
घरी या...
आणि
शांतपणे विचार करा...
.
.
.
माझे दुःख मोठे आहे का आज दिवसभर भेटलेल्या लोकांचे...
.
.
.
आणि
राञी दुसऱ्याचे दुःख पाहून
तुम्हाला झोप येणार नाही...
मग लक्षात येईल
त्यांच्या दुःखात तुम्ही तुमच दुःख
विसरून गेलाय...
.
.
.
आपल्यापेक्षा जगात हजारो पटीने
दुःख भोगणारे
आणि
तरीही जगणारे
लोक आहेत...
.
पण तरीही आपले दुःख मोठे वाटते
कारण
ते आपल्याला भोगावे लागते...
.
आपल्या दुःखाचा, संकटाचा बाऊ करू नका
कारण
ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही...
म्हणून
हसत जगा...
आणि
दुसऱ्याला हसवा...
यालाच जीवन म्हणतात...
Read slowly.....You will Laugh -

5 बाते आपके बारे में You You You You You You You You You You You You You You You You You You You
1. आप इतने आलसी है की आपने पुरे you नही पड़े

2. आपने ये भी नही देखा की मेने you के बीच में yoo भी लिखा है

3. अभी आपने yoo को देखा

4. अब आप हस रहे है क्योकि आपको yoo नही मिला और आप पागल बन गये है:😁😁😁😄😄😄😄😄😄😄
में आपके बारे में 13 बाते जानता हु..........
1. आपने इस समय अपना मोबाइल पकड़ रखा है

2. आप व्हाट्स एप्प इस्तेमाल कर रहे है

3. आपने अभी  अभी मेरा मैसेज खोला

4. अभी आप इसे पढ़ रहे है

5. आप मनुष्य है

7. आप अपने होंठो को बिना मिलाये p नही बोल सकते

8. अभी आपने ऐसा करने का प्रयास किया

9. अब आप अपने आप पर हस रहे है

10. इस समय आपके चेहरे पर मुस्कराहट है

11. आप ने 6 नम्बर का पॉइंट छोड़ दिया

12. आपने अभी चेक किया की 6 नम्बर तो वहा है ही नही

13. अब आप हस रहे है क्योकी मेने आपको उल्लू बना दिया

Happy April fool

Hahaha is it true? 😃😜😄

If u smiled then forward
 😜😆😆😆😆😀😀😀
😵

Thursday, March 31, 2016

Kabhi din nikalta hai kadhi rat ho to hai
Harbar dil se dil ki bat hoti hai
Koito hoga wo khas Jo sune Jo
Jo him ne kaha nahi intejar hai uska jo Kane him se
Jo him me suna nahi
बर्याच वेळा आपल्याला असे वाटते कि,
जगात मलाच जास्त दुःख आहे...
हे दुःख, हा ञास माझ्याच वाट्याला का?
हे भोग मलाच का भोगावे लागतात...
अशा लोकांसाठी
एक सहल...
एक दिवसाची...
.
.
सकाळी लवकर उठा
आणि बाहेर फिरायला जा...
तुम्हाला काही मान्यवर मंडळी 🏃🏃🏃🏃
पळताना 🏃🏃 दिसतील
त्यांना विचारा
का पळताय...
तर
पोट कमी करायला...
कारण अनेक आजार झालेत म्हणून...
यानंतर
शेजारच्या एखाद्या हाँस्पिटल मधे जा...
तिथे गरीब श्रीमंत
पडलेल्या चेहरा करून बसलेले दिसतील...
यानंतर
मंदीरात जा...
जाताना गरीब भिकारी तुमच्या कडे भिक मागतील
आणि मंदिरात श्रीमंत भिकारी देवाकडे भिक
मागताना दिसतील...
यानंतर
रेशनिंग, बील, फी भरणार्याच्या रांगा बघा...
पैसा असूनही काही तरी घेण्यासाठी
आसुसलेले लोक दिसतील...
यानंतर
एखाद्या अनाथाश्रमात जा...
लहानपणीच जवळचे सोडून गेल्याने
प्रेमासाठी भुकेले चेहरे दिसतील...
यानंतर
अपंगाच्या आश्रमात जा...
स्वतःचा एखादा अवयव शिवाय
जगणारे भेटतील...
यानंतर
घरी या...
आणि
शांतपणे विचार करा...
.
.
.
माझे दुःख मोठे आहे का आज दिवसभर भेटलेल्या लोकांचे...
.
.
.
आणि
राञी दुसऱ्याचे दुःख पाहून
तुम्हाला झोप येणार नाही...
मग लक्षात येईल
त्यांच्या दुःखात तुम्ही तुमच दुःख
विसरून गेलाय...
.
.
.
आपल्यापेक्षा जगात हजारो पटीने
दुःख भोगणारे
आणि
तरीही जगणारे
लोक आहेत...
.
पण तरीही आपले दुःख मोठे वाटते
कारण
ते आपल्याला भोगावे लागते...
.
आपल्या दुःखाचा, संकटाचा बाऊ करू नका
कारण
ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही...
म्हणून
हसत जगा...
आणि
दुसऱ्याला हसवा...
यालाच जीवन म्हणतात...